मुंबई : प्रतिनिधी राज्यातील विधानसभेच्या निवडणूकांना अद्याप दिड वर्षे तर लोकसभा निवडणूकांना एक वर्षाचा कालावधी राहीला आहे. मात्र आगामी काळात जिल्हास्तरावरील कामांना गती देण्यासाठी राज्य सरकारने २५ आयएएस अर्थात सनदी अधिकाऱ्यांच्या आज अचानक बदल्या केल्या. तसेच आणखी दुसऱ्या टप्प्यात २० ते ३० सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता सामान्य प्रशासन विभागातील …
Read More »