मुंबई: प्रतिनिधी ९७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू होवून २४ तासही उलटत नाहीत तोच आज राज्यातील १०५ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याची धक्कादाय बाब पुढे आली आहे. तसेच आजही २ हजार १९० रूग्णांचे निदान झाले असून ही संख्या ५६ हजार ९४८ अर्थात ५७ हजारवर पोहोचली असून ९६४ रूग्णांना घरी सोडण्यात आल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ …
Read More »