Breaking News

Tag Archives: २.३ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक

अपारंपारीक ऊर्जा क्षेत्रात अदानी करणार २.३ लाख कोटी रूपयांची गुंतवणूक २०७० पर्यंत ० कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जा

आगामी काळात भारतातून ० टक्के कार्बन उत्सर्जन झाले पाहिजे आणि देशातील कोळशाचा वापर करून वीज निर्मितीमुळे प्रदुषण रोखण्यासाठी सौर ऊर्जेची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती. त्यानुसार सौर आणि पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रात आता अदानी उद्योग समूह गुंतवणूक करणार आहे. अदानी समूहाकडून २०३० पर्यंत भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी अपारंपारीक ऊर्जा …

Read More »