Breaking News

Tag Archives: बिहारचे मंत्री समीर महासेठ

मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या बिहारी लोकांच्या संख्येत मोठी घट; बिहारच्या मंत्र्यांचा दावा महामारी संपल्यानंतर बिहारमध्ये परतलेल्या लोकांच्या तुलनेत मुंबईत परतणाऱ्यांची संख्या कमी

बिहारमधून देशाची आर्थिक राजधानी मुंबईत रोजगाराच्या शोधात येणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी घट झाली असून बिहारमध्ये राहण्यासाठी आणि काम करण्यासाठी १५ लाखांहून अधिक कामगारांनी नोदणी केली असल्याचा दावा बिहारचे मंत्री समीर महासेठ यांनी आज मुंबईत केला.. कोरोनानंतर आपापल्या घरी परतलेल्या बहुतांश लोकांनी आता बिहारमध्ये राहून रोजगार सुरू केला आहे आणि उदरनिर्वाहासाठी …

Read More »