कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे देशभरात लाखो पेन्शनधारक आहेत. या पेन्शनधारकना वर्षातून एकदा त्यांचे जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते. ईपीएस (कर्मचारी पेन्शन योजना) चा लाभ १५,००० रुपयांपर्यंत पगार असलेल्या कर्मचाऱ्यांना उपलब्ध आहे. ही योजना विशेषतः अल्प उत्पन्न गटातील लोकांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे. जीवन प्रमाणपत्र कधी सबमिट …
Read More »