Breaking News

Tag Archives: गीतकार

स्वानंद किरकिरे म्हणाले, कविता आईच्या हातचं जेवण, तर गाणं शेफनं बनविलेलं…

कविता ही कविच्या हृदयातून कागदावर उतरते, त्याला जे सांगायचं ते तो कवितेच्या माध्यमातून सांगतो.  कविता आईच्या हातच्या जेवणासारखी असते तर, गाणं लिहीतांना ते लोकांसाठी लिहीलेलं असल्यानं त्याला सजवून लिहावं लागतं ते एखाद्या शेफनं बनवलेल्या कुझीन प्रमाणे असावं लागतं, मात्र त्यात आईच्या हातासारखी चव देखील असावी लागते, अशा सोप्या शब्दात लोकप्रिय …

Read More »