Breaking News

Tag Archives: आठ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत ४३ टक्के मतदान

महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यंत फक्त ४३ टक्के मतदान

महाराष्ट्रासह देशभरातील ८२ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज २६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.००वा.पासून सूरु झाले आहे. दुसऱ्या टप्प्यातील एकूण वर्धा, अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, यवतमाळ-वाशिम या आठ लोकसभा मतदार संघात सकाळी ९.०० वाजेपर्यंत सरासरी …

Read More »