मुंबईः प्रतिनिधी राज्यात करोनाचा एकही रूग्ण आढळून आला नाही. तसेच या आजाराचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि आरोग्य विभागाकडून पुरेशी खबरदारी घेण्यात आली असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. या आजारापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, हात स्वच्छ धुवणे, हात मिळविण्याचे टाळावे, कोणाशीही बोलताना किमान तीन फुटाचे अंतर …
Read More »