मुंबई : प्रतिनिधी केंद्र शासनाच्या अंतरिम अर्थसंकल्पात पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजना आणली गेली. या योजनेची १५ फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु करण्यात आली. आणि अवघ्या १८ दिवसात महाराष्ट्राने सव्वा दोन लाखांहून असंघटित कामगारांची नोंद पंतप्रधान श्रमयोगी मानधन योजनेअंतर्गत केली असून आता महाराष्ट्राने हा अग्रक्रम येणाऱ्या काळात टिकवून ठेवत अधिकाधिक असंघटित कामगारांची नोंद …
Read More »