देशात मोदी सरकार आल्यापासून या ना त्या कारणाने दोन धर्मियांमध्ये सातत्याने भावना भडकाविण्याचे आणि तथा आशयाचे वक्तव्य करण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. मात्र धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी २०१८ ते २०२० या तीन वर्षाच्या कालावधीत ४७९४ आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली. तृणमूल …
Read More »