नुकत्यात झालेल्या अर्थसंकल्पिय अधिवेशऩात गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई महानगर वगळता राज्यातील इतर भागातील ३०० आमदारांना घरे देण्याचा निर्णय जाहीर केला. गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांच्या घोषणेची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रि ओढत त्यांनीही आपल्या भाषणात आमदारांना घरे देणार असल्याची घोषणा केली. परंतु मुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्र्यांच्या या घोषणेवर …
Read More »गृहनिर्माण मंत्री आव्हाड यांची घोषणा, ३०० आमदारांना मुंबईत हक्काची घरे चाळींना शरद पवार, स्व.बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी यांची नावे बीडीडी चाळींना
मुंबई महानगरातील आमदार सोडून राज्याच्या ग्रामीण भागातील आमदारांना मुंबईत हक्काची घरे देण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतला असून ही घरे गोरेगांव येथे देण्यात येणार आहेत. ही घरे म्हाडाच्याच ताब्यात असून तो प्लॉटही म्हाडाच्या ताब्यात आहे. त्यामुळे ही घरे ग्रामीण भागात राहणाऱ्या आमदारांना देण्यात येणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी …
Read More »