उस्मानाबाद जिल्ह्यातील रोहयोच्या कामात १ कोटी १२ लाख रूपयांचा अपहार झाल्याचा मुद्दा आमदार कैलास पाटील यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान उपस्थित केला. त्यावर शिंदे गटाचे रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांनी उत्तर देताना अनेकदा विधिमंडळातील बोलण्यासंदर्भात शासकिय शिष्टाचाराचे पालन करत नव्हते. त्यामुळे अखेर ठाकरे गटाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी मंत्री संदीपान …
Read More »