इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणच्या सैन्याने ताब्यात घेतलेल्या इस्रायलशी संबंधित कंटेनर जहाजात बसलेले सर्व १७ भारतीय नागरिक सुरक्षित आहेत. जहाजाच्या क्रूला ताब्यात घेतले गेले नाही आणि ते जेव्हा हवे तेव्हा जहाज सोडू शकतात. इराणच्या राजदूताच्या म्हणण्यानुसार पर्शियन आखातातील हवामानाची स्थिती चांगली नाही …
Read More »