महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे बेकायदेशीर, अनधिकृत, अर्तक, बालिश, पोरकट असून कधी नव्हे तेवढे मुंबई पोलीसांना बदनाम करण्याचे काम या सरकारकडून केले जात आहे. पोलीसांना बदनाम करुन त्यांना आपल्या बंगल्यावरील ‘कांचा’ करायाचे आहे काय? असा खरमरीत सवाल करित भाजपा नेते आमदार अॅड.आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तक्रारदारांना आतापर्यंत …
Read More »