राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुढी पाडव्याच्या निमित्ताने राज्यातील जनतेला पत्र लिहिले आहे. आपल्या राज्यातील संस्कृती, महापुरुषांचे योगदान या सर्व गोष्टींवर जयंत पाटील यांनी प्रकाश टाकला आहे. तसेच राज्याच्या सुरु असलेल्या अधोगतीकडेही त्यांनी या पत्राद्वारे सामान्य जनतेचे लक्ष वेधले आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पत्र …
Read More »