Breaking News

Tag Archives: विधानसभा निवडणूक

आमदार महेश सावंत यांना उच्च न्यायालयाचे समन्स सदानंद सरवणकर यांच्या निवडणूक याचिकेवर भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश

माहिम विधानसभा मतदारसंघातील उबाठा गटाचे नवनिर्वाचित आमदार महेश सांवत यांच्या आमदाराकीला शिंदे गटाचे सदानंद सरवणकर यांनी निवडणूक याचिकेतून आव्हान दिले आहे. त्या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयाने महेश सावंत यांना शुक्रवारी समन्स बजावले आहे. तसेच भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही दिले. उच्च न्यायालयाच्या न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठासमोर सदा सरवणकर यांच्या निवडणूक याचिकेवर …

Read More »

दी दी दिल्ली वाली प्यारी दीदीः सत्तेत कोण बसणार महाराष्ट्राची पुर्नरावृत्ती दिल्लीत होणार की.....

आता दिल्लीची दिदी प्रसिद्धीला येऊ लागली आहे. प्रिय दिदीचा प्रिय भाऊ कोण होणार याचे रहस्य ८ फेब्रुवारी रोजी ईव्हीएम मशीनमधून बाहेर येणाऱ्या जादूच्या आकृत्यांना उघडेल. ५ फेब्रुवारीला ईव्हीएम मध्ये प्रत्येकाचे मन गोळा झाले आहे, जे ६० टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. दिदीनीही आपले मत मांडले आहे. परिणाम येईपर्यंत, भावांच्या हृदयाचे …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांच्या युक्तीवादानंतर, उच्च न्यायालयाची निवडणूक आयोगाला नोटीस निवडणूक आयोगाला बजावली नोटीस, दोन आठवड्यानंतर होणार सविस्तर सुनावणी

मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सोमवारी (३ फेब्रुवारी) मुंबई उच्च न्यायालयाने नोटीस बजावली. मतदानाच्या अधिकृत बंद वेळेनंतर (सायंकाळी ६ वाजता) ७५ लाखांहून अधिक मते पडली आणि जवळजवळ ९५ मतदारसंघांमध्ये अनेक विसंगती आढळल्या, ज्यामध्ये मतदान झालेल्या मतांची संख्या आणि मोजणी झालेल्या मतांची संख्या जुळत नाही, असा …

Read More »

आशिष शेलार यांचा राहुल गांधीवर पलटवार, आत्मपराभवाचे प्रदर्शन… संसदेतील राहुल गांधी यांच्या दाव्यावर केली टीका

संसदेच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात विधानसभा निवडणूकीच्या कालावधीत एकदम ७८ लाख मतदार वाढल्याचे सांगत हे मतदार कोठून आले याचे गौडबंगाल असल्याचा दावा केला. त्यावरून भाजपाचे मंत्री तथा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी राहुल गांधी यांच्यावर पलटवार करत …

Read More »

राहुल गांधी यांचा हल्लाबोल, महाराष्ट्राच्या निवडणूकीत एकाच इमारतीत ७ हजार मतदार मेक इन इंडिया चांगली योजना पण अयशस्वी ठरली

संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चेवर आभार प्रदर्शन व्यक्त करताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर चौफेल हल्ला चढवला. तसेच निवडणूकीच्या काळात झालेल्या अफरातफरीवरही भाष्य केले. राहुल गांधी आपल्या भाषणात म्हणाले की, महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणूकीत एक धक्कादायक गोष्टी पुढे आली आहे. ती म्हणजे अहमदनगरमधील एका …

Read More »

अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी बिहारसाठी काय काय दिले? बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिली आश्वासने

शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात बिहारने प्रमुख भूमिका बजावली. कारण त्यांनी बिहार राज्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली. नवीन मखाना बोर्ड, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थांची घोषणा करण्यात आली. याशिवाय, पाटणा विमानतळाच्या विस्तारासोबतच ग्रीनफिल्ड विमानतळे जोडली जातील आणि मिथिलांचलमधील पश्चिम कोसी कालवा प्रकल्पाचीही घोषणा …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, प्रचंड वाढलेले मतदार सरकारने बांग्लादेशातून आणले होते का? भाजपा सरकारच्या काळात मतदारही सुरक्षित नाही, मतदार याद्यातील घोटाळ्याविरोधात काँग्रेसचा लढा.

भाजपा सरकारच्या काळात मतदारांचे मतदानही सुरक्षित राहिलेले नाही. निवडणूक आयोगाने मतदारयाद्यात मोठा घोटाळा केला आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभेसाठी जाहिर केलेली मतदार संख्या ९.७० कोटी आहे, तर मोदी सरकारच्या आरोग्य विभागाने महाराष्ट्रातील प्रौढ मतदारांची संख्या ९.५४ कोटी असल्याचे जाहीर केले, निवडणूक आयोगाने ही वाढीव संख्या कोठून आणली? असा सवाल करत …

Read More »

जितेंद्र आव्हाड यांचा आरोप, परळीत विधानसभा निवडणुकीत २०१ बुथवर हल्ले १२२ बुथ अति संवेदनशील असल्याचे सर्वोच्च न्यायालयानेच सांगितले

परळी मतदार संघात २०१ बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आत मध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गँग करायची असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विधिमंडळ गटनेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यावेळी परळी विधानसभा मतदारसंघातील उमेदवार राजेसाहेब देशमुख …

Read More »

शरद पवार यांचा सवाल, कमी मते मिळवणाऱ्या पक्षाला ४१ तर ७२ लाख वाल्याला फक्त १० जागा विधानसभा निवडणुकीतील मतांबाबत व्यक्त केले आश्चर्य

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर आज कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परिषदेतून विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना पहिल्यांदाच मतदानाच्या आकडेवरून शंका उपस्थित केली. विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य करताना शरद पवार म्हणाले की, उद्या मारकडवाडी येथे जाऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहे. निवडणुकीत …

Read More »

महाराष्ट्रातील पराभवानंतर महाविकास आघाडीत बिघाडी, शिवसेना उबाठा स्वबळावर? स्वबळावर निवडणूका लढविण्याची भूमिका

केंद्रात स्थानापन्न असलेल्या भाजपाच्या राजकिय भूमिकेच्या विरोधात लढण्यासाठी शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उबाठा, आणि काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. महाविकास आघाडीला लोकसभा निवडणूकीत चांगल्यापैकी यश मिळाले. त्यानंतर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांना पराभवाची नामुष्की स्विकारावी लागली. या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाकडून …

Read More »