भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अर्थात आरबीआय (RBI) च्या ताज्या चलनविषयक धोरण अहवालाचे (त्याच्या एप्रिल बुलेटिनमध्ये समावेश) एक उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे “अत्यंत हवामान घटना” आणि “हवामानाचे धक्के” यांना दिलेले प्राधान्य आहे. या निमित्ताने देशाच्या आर्थिक विकासात पर्यावरणाचे महत्व अनन्य साधारण असल्याचे एकप्रमारे नमूद केले. वातावरणातील धक्क्याचा परिणाम हे केवळ अन्नधान्य महागाईवरच परिणाम …
Read More »