Breaking News

“वातावरणात बदल” नेमके काय झाले? जाणून घ्या आयपीसीसीचा अहवाल राज्य मंत्रिमंडळात अहवाल सादर

मुंबई: प्रतिनिधी

मागील एक वर्षापासून राज्यातील कधी नव्हे इतकी अतिवृष्टी, या अतिवृष्टीमुळे झालेल्या दुर्घटना, ऋतुंमध्ये होत असलेले बदल यापार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या अखत्यारीत असलेल्या इंट्रा गर्व्हमेंट पॅनल ऑन क्लाईमेंट चेंज अर्थात वातावरणीय बदलावरील आंतर सरकारी पॅनलने एक अहवाल तयार केला. या अहवालातील ४० पानांचा सारांश राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यात आला. तो सारांश असलेला अहवाल जसा आहे तसा खास मराठी e-बातम्याच्या वाचकांसाठी देत आहोत. तो खालीलप्रमाणे…

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *