मुंबई: प्रतिनिधी
आगामी २४ तासात मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड आदी भागात वादळी वाऱ्यासह अति अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारणाशिवाय घराबाहेर पडू नका असा इशारा हवामान खात्याने आज एका ट्विटरच्या माध्यमातून दिला.
त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातही अति मुसळधार पाऊस कोसळणार आहे. याशिवाय विदर्भातही पुढील ४८ तास मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला.
📢Palghar,Thane,Mumbai,Raigad,Rtn likely to recv 🌧 hvy to vry hvy RF in nxt 24 hrs, gusty winds.Ghat areas of M Mah similar pattern with possibilities of isol extremely hvy RF towards Northside.
Similar trend tomorrow too.
Vidarbha:Orange🍊 Warnings for 48 hrs.
IMD@RMC_Mumbai pic.twitter.com/tfPUthr31V— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 21, 2020