Breaking News

व्हिडीओ

मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधानांना म्हणाल्या, “याचं उद्घाटन आम्ही आधीच केलेय” ट्विटरवरून व्हिडीओच झाला व्हायरल

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे राजकिय शत्रुत्व जगजाहीर आहे. मात्र एका ऑनलाईन कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट आम्हीच या रूग्णालयाचे उद्घाटन या आधीच केल्याचे सांगण्याचे धाडस बॅनर्जी यांनी करत एक प्रकारे मोदींवर राजकिय कुरघोडी करण्याचा हा बहुधा पहिलीच घटना असावी. कोलकाता …

Read More »

सर्वोच्च न्यायालयामुळे “त्या” विषयावरील राजकारण थांबेल राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचे प्रतिपादन

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संरक्षणातील त्रुटीचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून याप्रकरणाची स्वतंत्र चौकशी होवून योग्य तो निर्णय होईल. तसेच याप्रश्नावरून सुरु झालेले राजकारण थांबेल असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री …

Read More »

पटोलेंचे चंद्रकांत पाटील यांना आव्हान, तोंड उघडाच मर्यादेत रहा च्या इशाऱ्यानंतर नाना पटोलेंचे उत्तर

मराठी ई-बातम्या टीम   सत्ता गेल्यापासून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे संतुलन ढळले आहे. त्यांनी वारंवार तोंड उघडायला लावू नका चे पोकळ इशारे देण्यापेक्षा एकदा तोंड उघडावेच म्हणजे त्यांच्या तोंडात किती हवा आहे ते महाराष्ट्राच्या जनतेला कळेल आणि त्यांच्या डोक्यात काय सुरु आहे तेही कळेल असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

चंद्रकांत पाटील यांचा नाना पटोलेंना इशारा, “मर्यादेत रहा” मुंबईदेवीला प्रार्थना केल्यांतर दिला इशारा

मराठी ई-बातम्या टीम नाना पटोले यांना आम्ही गांर्भीयाने घेत नाही. ते एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. मात्र त्यांना मर्यादा समजत नाही. जर आम्ही मर्यादा सोडली तर आम्हाला काय बोलायचे आहे ते आम्ही बोलू. पण त्यांनी मर्यादेत रहावे असा इशारा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला. काल पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या …

Read More »

पंतप्रधानांसोबतच्या त्या घटनेची चौकशी करा, अन्यथा संशयाला वाव मिळेल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांची मागणी

मराठी ई-बातम्या टीम पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक होणे हा गंभीर विषय आहे त्यामुळे याप्रकरणी केंद्र किंवा राज्य सरकारने तपास न करता उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांच्या माध्यमातून तपास व्हावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाल्यानंतर भाजपा आणि काँग्रेसने राजकारण करायला …

Read More »

शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले ? आंदोलनजीवी, एफडीआय म्हणजे काय?

नवी दिल्ली- मुंबईः प्रतिनिधी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांना उद्देशून आंदोलन जीवी अशी उपाहासात्मक टिपण्णी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या राज्यसभेतील भाषणात केली. तसेच आंदोलनाला परदेशातून वाढता पाठिंबा पाहून देशातील मोदी सरकारच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. यापार्श्वभूमीवर एफडीआय अर्थात फॉरेन डिस्ट्रीक्टीव्ह आयडोलॉजी अशी नवी व्याख्याही त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या …

Read More »

आमदार निवासाच्या इमारतीवर चढून शिक्षकाचा आत्महत्येचा प्रयत्न सोलापूर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जाणून घेतल्या मागण्या

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या कारभाराचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयात येण्यास राज्य सरकारने जनतेला मनाई केली. त्यामुळे एका शिक्षकाने आपल्या प्रश्नासाठी मंत्रालयात जाण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यास प्रवेश न मिळाल्याने अखेर त्याने आकाशवाणी आमदार निवासाच्या ४ थ्या मजल्यावर सायंकाळी ६ ते ६.३० च्या सुमारास चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु …

Read More »

माजी मंत्र्यांचा आरोप, सामाजिक न्यायाची भूमिका घेताना सरकारचा अन्याय.. व्हिडिओ पाहा माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजाचा विकासाच्यादृष्टीने सारथी संस्थेबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी करत दुसऱ्याबाजूला मात्र राज्य सरकार अनुसूचित जाती-जमाती, एनटी, व्हीजेएनटी आदीबाबत निर्णय घेण्याचे टाळत सामाजिक न्यायाच्या भूमिकेच्या माध्यमातून सामाजिक अन्यायच करत असल्याचा आरोप त्यांनी केला. मागील सरकारने अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी …

Read More »

सुशांत सिंगच्या आत्महत्या प्रकरणी सलमान, करण, एकतावर आरोप, पहा कोणी केला आरोप अभिनेत्री पायल रोहितगीचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी सुशांत सिंग राजपूत आत्महत्येमुळे हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक अंतर्गत बाबी चव्हाट्यावर येत आहेत. याच अनुषगांने हिंदी चित्रपट अभिनेत्री पायल रोहीतगीने बॉलीवूड स्टार सलमान खान, चित्रपट दिग्दर्शक करण जोहर आणि निर्माती एकता कपूर यांच्यावर दोषारोप करत त्यांना पद्मश्री पुरस्कार देवू नका अशी मागणी केलीय. Share on: WhatsApp

Read More »

राहुल गांधींनी विचारला पंतप्रधानांना आणखी एक प्रश्न..व्हिडीओ पाह्यला विसरू नका शस्त्राविना सैनिकांना बॉर्डरवर का पाठविले?

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी लडाख येथील गलवान येथे बंदोबस्तासाठी असलेल्या भारतीय-चीनच्या सीमेवर असलेल्या सैनिकांमध्ये झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. त्यातील एक प्रश्न हा भारतीय सैनिकांच्या हातात शस्त्र नसताना त्यांना बॉर्डरवर का पाठविले? हा मुख्य प्रश्न सगळ्यांनाच पडत असून त्याच अनुषंगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना …

Read More »