मुंबई: प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. त्यामुळे सर्वच व्यवहार ठप्प झाले. मात्र याचा गैरफायदा उठवित अनेक खाजगी कंपन्या, मालक आदींनी या कामगारांचे पगार कपात किंवा त्यांना कामावरून काढून टाकणे या गोष्टी करण्यास सुरुवात केली आहे. यापार्श्वभूमीवर कामगारांच्या हितासाठी कामकार कृती संघटनेचे नेते विश्वास उटगी यांनी कामगारांना आवाहन केले आहे…चला तर मग पाहू या व्हिडीओ