Breaking News

Tag Archives: we have taken decision to repeal the 3 farm law said pm modi

पंतप्रधान म्हणाले, देशाची माफी मागतोय, ते कायदे मागे घेण्याचा निर्णय तब्बल वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली घोषणा

नवी दिल्ली-मुंबई: प्रतिनिधी जवळपास तब्बल एक वर्षापासून दिल्लीच्या सीमेवर पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह सबंध देशभरातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषीविषयक कायद्याच्या विरोधात आंदोलन करत होते. त्या सर्व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज शीख धर्मगुरू गुरूनानक यांच्या जयंतीचे औचित्य साधत मी देशाची माफी मागतोय, आम्ही चांगल्या उद्देशाने कृषी कायद्यांची निर्मिती केली. पण …

Read More »