Breaking News

Tag Archives: v d sawarkar

राहुल गांधी यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा उध्दव ठाकरेंना सवाल सावरकरांवर टीका करणाऱ्या राहुल गांधी यांचे समर्थन करणार का?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली ‘भारत जोडो यात्रा’ कर्नाटकात पोहचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात आरएसएसला लक्ष्य केले. त्याचबरोबर ‘संघाने ब्रिटिशांना मदत केली, तर स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून स्टायपेंड अर्थात भत्ता घ्यायचे,’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले. राहुल गांधी यांनी केलेल्या …

Read More »

टिपू सुलतान वादावर असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य,…तर सावरकरांनी माफी मागितली कर्नाटकातील वादावर जाहिर सभेत भाष्य

मागील काही दिवसांपासून म्हैसुर शेर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीपू सुलतान यांच्यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणावर वाद रंगला आहे. त्यातच शिवमोगा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि टिपू सुलतान यांचे फलक लावण्यावरून १५ ऑगस्ट रोजी दोन गटांत मोठा वादही झाला. या वादामध्ये एकावर चाकूहल्ला करण्यात आला होता. त्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाल्याने पोलिसांनी …

Read More »

संजय राऊत म्हणाले, घटनात्मक पदावरील व्यक्तीने तरी खोटं बोलू नये हृदयनाथ मंगेशकर यांच्या विषयीच्या किस्स्यावरून पंतप्रधान मोदींवर टीका

मराठी ई-बातम्या टीम राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला राज्यसभेत उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, वीर सावरकर यांचे गाणे रेडिओ आकाशवाणीवरून प्रस्तुत केले म्हणून त्यावेळच्या काँग्रेस सरकारने त्यांना आकाशवाणीच्या रेडिओवरून काढून टाकल्याचा दावा केला होता. या दाव्याचा संदर्भ देत शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत म्हणाले की, मी काल संसदेत मुद्दाम बोललो …

Read More »

सावरकरांनीच सांगितले गोमांस खाण्यात काही चूक नाही : काँग्रेस नेते दिग्विजय सिंग हिंदू आणि हिंदूत्वाचा काहीही संबध नाही

मराठी ई-बातम्या टीम सावरकरांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे की हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीच संबंध नाही. गाय असा प्राणी आहे की जो स्वत:च्या शेणात लोळण घेतो, ती आपली माता कशी काय असू शकते? गोमांस खाण्यात काहीच वाईट नाही, असे सावरकरांनी सांगितल्याचा दावा काँग्रेस नेते दिग्विजय सिंग यांनी केला. त्यांच्या या वक्तव्याने …

Read More »

ज्यांनी अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्य नगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी ? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची साहित्य संमेलनावर टीका

मराठी ई-बातम्या टीम केवळ स्वातंत्ऱ्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगानी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी करत नाशिक येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनावर टीका केली. …

Read More »