अखंड भारताचे स्वप्न पुढील १०-१५ वर्षात पूर्ण होईल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलेले वक्तव्य नवे नसून आरएसएसचा तोच अजेंडा आहे. केंद्रात आरएसएसच्या विचाराचे सरकार आल्यापासून देशभर विष कालवून समाज तोडण्याचे काम सुरु आहे अशा पद्धतीने देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल? असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …
Read More »सरसंघचालकांच्या “त्या” वक्तव्यावर संजय राऊतांचे खोचक उत्तर, आधी त्यांना.. काश्मिरी पंडीतांना सन्माने घरी तर पाठवा
उत्तर प्रदेशातील हरिद्वार येथील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी आगामी १० ते १५ वर्षात अखंड भारत निर्माण होईल असे सांगत हे स्वप्न स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंदम यांचे असून ते आता सत्यात उतरणार असल्याचे सांगत या कार्याला सर्वांनी मिळून गती दिली तर अखंड भारत निर्माण होईल …
Read More »सरसंघचालक म्हणाले, अखंड भारताचे स्वप्न १०-१५ वर्षात पूर्ण होणार उत्तराखंडमधील एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचे वक्तव्य
मागील तीन महिन्यात दुसऱ्यांदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी उत्तराखंड राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी पुढील १५ वर्षात अखंड भारत होईल अशी मोठी घोषणा करत हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म असून आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो. मात्र पुरस्कार हातात दंडुके घेऊनच होईल असे सांगत मोहन भागवत यांनी आगामी …
Read More »