मागील फडणवीस सरकारच्या काळात कोकणातील नाणार प्रकल्पावरून भाजपाबरोबर संघर्षाच्या भूमिकेत राहीलेल्या शिवसेनेचे आता मत परिवर्तन होत असल्याचे दिसून येत असून यासंदर्भात नाणार प्रकल्पाला जर नागरीकांचा विरोध नसेल तर तो स्थलांतरीत केला जाईल. तसेच तेथील नागरीकांचाही त्यास विरोध नसेल हे पहावं लागणार असल्याचे वक्तव्य राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज …
Read More »