राज्यातील सहकारी साखर कारखाने विक्री प्रकरणी मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप सातत्याने करण्यात येतो. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी आतापर्यंत चार वेगवेगळ्या समित्यांची स्थापना करण्यात आली. त्यातील दोन चौकश्या या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या काळात तर दोन चौकशा देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना झाल्या. मात्र या चौकशांमधून हाती आलेले नसल्याची माहिती उपमुख्यमंत्री …
Read More »