राज्यात एकाबाजूला राज्यसभा निवडणूकीची गरमागरमी सुरु झालेली असून सहाव्या जागेवरून सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजपाकडून निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात आली आहे. यावरून राजकीय दावे-प्रतिदावे होत असताना पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपामध्ये वेगळाच कलगीतुरा रंगताना दिसू लागले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोचक शुभेच्छा देण्यात आल्या. …
Read More »राज्यसभा निवडणुकीत भाजपाचे पारडे जड, पंतप्रधान १४ जूनला देहूमध्ये मोदी सरकारच्या कामाची जनतेला माहिती देण्यासाठी भाजपाची मोहीम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ३० मे रोजी आठ वर्षे पूर्ण झाली असून मोदी सरकारचा हा कार्यकाळ म्हणजे देशासाठी सेवा, सुशासन आणि गरीब कल्याण पर्व आहे. मोदी सरकारच्या कामाची माहिती जनेतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रात व्यापक जनसंपर्क कार्यक्रम सुरू केला आहे, अशी माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी …
Read More »महिला आयोगाच्या नोटीसीनंतर चंद्रकांत पाटील यांची सशर्त दिलगिरी सुप्रिया सुळे यांच्यावर वैयक्तिक टीका केल्याप्रकरणी
ओबीसीच्या प्रश्नावर मंत्रालयावर महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपाने मोर्चा काढत राज्य सरकारचा निषेध केला. मात्र यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करताना काही आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यावरून राज्य महिला आयोगाकडून नोटीस मिळताच अखेर चंद्रकांत पाटील यांनी समस्त महिला वर्गाची दिलगिरी व्यक्त केली. यासंदर्भात …
Read More »भाजपाचा पलटवार, शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का? संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे उत्तर
राज्यसभा निवडणूकीकरीता संभाजी राजे आणि शिवसेनेतील बोलणी फिस्कटल्यानंतर आणि त्यानंतर संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यावर आरोप केल्यानंतर भाजपाकडून शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी संभाजी राजे आणि आमच्या पक्षातील हा विषय इसून इतरांनी चोंबडेपणा करू नये असा खरमरीत टोला लगावला. तसेच चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, सुप्रिया सुळेंना ग्रामीण भाषेत बोलण्याचा आनंद झाला तिसरी जागाही निवडूण आणू शकतो
भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने आदेश दिला तर प्रदेश भाजपा राज्यसभेची तिसरी जागा लढवेलही आणि जिंकेलही असा आत्मविश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी मुंबईत प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. भाजपाचे विधानसभेतील संख्याबळ ध्यानात घेता राज्यसभा निवडणुकीत पक्षाचे दोन उमेदवार सहज निवडून येतात. त्याखेरीज अतिरिक्त मतांच्या जोरावर भाजपा तिसरी …
Read More »चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान, तिहेरी चाचणी काय ते सांगा ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाचा धडक मोर्चा
ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्याचा निर्धार करून भारतीय जनता पार्टीने बुधवारी मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अटक करून घेतली. महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. वाचा चंद्रकांत पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा नाना पटोले …
Read More »चंद्रकांत पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर केली मागणी
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मध्य प्रदेश सरकारने झटपट एंपिरिकल डेटा गोळा करून ओबीसींचे राजकीय आरक्षण परत मिळविले पण महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने मात्र अडीच वर्षे एंपिरिकल डेटा गोळा करण्यात टाळाटाळ करून ओबीसी राजकीय आरक्षणाची हत्या केली. मराठा समाजाचे अस्तित्वात असलेले आरक्षण गमावले व अनुसूचित जाती – जमातींच्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा घोळ …
Read More »भाजपा कार्यकर्त्यांने केलेल्या मारहाणीवरून रोहित पवार- चंद्रकांत पाटील यांचे ट्विटर वॉर रोहित पवारांच्या ट्विटला पाटीलांचा टोला
काल पुणे येथील पुस्तक प्रकाशनासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यक्रमादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी महागाईच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यावेळी पोलिसांकडून महिला कार्यकर्त्यांना बाहेर काढताना भाजपा कार्यकर्त्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्याला मारहाण करण्याची घटना घडली. याप्रकरणावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या ट्विटर वॉर सुरु …
Read More »चंद्रकांत पाटील म्हणाले, उध्दव ठाकरेंना उत्तर देणार १५ मेच्या सभेतून आम्ही उत्तर देऊ
या राज्यात आता न्यायालय सोडून बाकी कोणाकडून न्यायाची अपेक्षाच नाही. म्हणजे सुरुवातीला आरोप करायचा, मग एफआयआर दाखल करायचा, मग एफआयआर न्यायालयात नुसता फेटाळला गेला की न्यायालय ठोकतं, जसं राजद्रोहाच्याबाबत ठोकलं. मग काहीच नाही तर महापालिकेडून घरावर नोटीस जाईल. मग त्या नोटीशीला देखील उच्च न्यायालयात स्थगिती मिळणार. असा सामान्य माणसाला त्रास …
Read More »भाग २: कोणत्याही परवानग्या नसताना मंत्री चंद्रकांत पाटील यांची ज्ञानेश्वरीवर मेहेरनजर कोणतेही परवानग्या नसताना शासन जमा केलेली पुन्हा दिली
पुण्यातील येरवडा येथील ५ एकरचा शासकिय भूखंड महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेकडून काढून घेतल्यानंतर तो भूखंड ज्ञानेश्वरी शिक्षण संस्थेला २००७ मध्ये देण्यात आला. त्यानंतर २०१९ पर्यत या संस्थेने त्या जमिनीवर कोणतेही काम केले नाही. तसेच कॅगने ठेवलेल्या ठपक्याच्या आधारे आणि २०१७ च्या शासन निर्णयानुसार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी तो भूखंड पुन्हा …
Read More »