Breaking News

Tag Archives: shivsena uddhav Thackeray

राज ठाकरेंच्या टीकेला अरविंद सावंतांचे प्रत्युत्तर, नदीत मृतदेह वहात नव्हते..

काल मनसेच्या गटनेत्यांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आजार पणाचे कारण सांगत तत्कालीन मुख्यमंत्री हे घराच्या बाहेर पडत नव्हते. परंतु एकनाथ शिंदे यांनी रात्रीतून अशी जादूची कांडी फिरवली की आता सगळे फिरायला लागले अशी टीका केली. त्यावर उध्दव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी राज ठाकरे यांच्यावर …

Read More »

फडणवीसांच्या “त्या” निर्णयामुळे सरकारी तूट कमी करणे मुख्यमंत्र्यांना बनले अवघड दिलेली स्थगिती ४८ दिवसात घ्यावे लागली मागे

मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमुळे आठ महिन्यात सर्वच वित्तीय क्षेत्रे बंद राहिल्याने राज्याच्या तिजोरीवर मोठ्या प्रमाणावर ताण आला. तसेच आर्थिक चणचण भासू लागली. यावर आर्थिक चणचणीवर मात करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या एका निर्णयाला विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी स्थगिती देत हा निर्णयच बदल्याचा प्रयत्न  केला. परंतु …

Read More »

वरळीतून माघार घे, वंचितच्या उमेदवाराला शिवसेनेकडून धमकी देत २ कोटींची ऑफर पोलिसात आणि निवडणूक आयोगाकडे वंचितची तक्रार

मुंबईः प्रतिनिधी संपूर्ण राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या वरळी विधानसभा मतदारसंघातील निवडणूकीला आता वेगळेच वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वरळीतील शिवसेनेचे उमेदवार आदित्य ठाकरे यांचा निर्विवाद विजय व्हावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गौतम गायकवाड यांना २ कोटी रूपयांची ऑफर देत उमेदवारी मागे घेण्याची धमकी दिल्याचा आरोप उमेदवार गौतम …

Read More »

निवडणूकीत उत्तर भारतीयांची मते मिळवण्यासाठी ठाकरे बंधूंचे राजकारण राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची खोचक टीका

मुंबईः प्रतिनिधी आगामी निवडणूकांमध्ये उत्तर भारतीयांच्या मतांवर डोळा ठेवून ठाकरे बंधू उत्तरप्रदेशमध्ये जावून आले.म्हणजे दोघेही निवडणूका डोळयासमोर ठेवून राजकारण करत असल्याची खोचक टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतराव पाटील यांनी केली. मे महिन्यात लोकसभा निवडणूका होत आहेत कदाचित त्यासोबत विधानसभा निवडणूका होण्याची शक्यता आहे. आता सगळेच पक्ष मतांकडे लक्ष ठेवून …

Read More »

मंत्रिमंडळ विस्ताराच्या वृत्तामुळे युतीतील आमदारांची चुळबुळ वाढली शिवसेनेच्या अल्पसंतुष्ट आमदारांवर भाजपची नजर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील भाजप शिवसेनेच्या सरकारला येत्या ३१ ऑक्टोंबर रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. तर त्यातच नोव्हेंबर महिन्यात हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत असल्याने नेहमीप्रमाणे मंत्रिमंडळ विस्ताराचे वेधही लागले आहेत. किमान या राहिलेल्या १ वर्षाच्या कालावधीत तरी राज्य मंत्रिमंडळातील रिक्त जागांवर आपली वर्णी लागावी म्हणून भाजप आणि शिवसेनेतील इच्छुक आमदारांनी …

Read More »

भाजप गरज सरो वैद्य मारो सारखे वागते शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची टीका

पालघर : प्रतिनिधी चिंतामण वनगा यांच्या दुःखद निधनामुळे या जागी निवडणूक होत आहे. हे दुर्दैवी असून चिंतामण रावांच्या जागी भाजपने श्रीनिवासला उमेदवारी दिली असती तर मी त्याच्या भाजपचा उमेदवार म्हणून प्रचारासाठी स्वतः आलो असतो. परंतु, ज्या चिंतामण रावांनी आपली हयात भगव्यासाठी हिंदुत्वासाठी वेचली त्यांच्या दुःखद निधनानंतर जर भाजप गरज सरो …

Read More »

बँलेट पेपरवर निवडणूका घ्या आणि संशय दूर करा कर्नाटकच्या निकालानंतर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची उपरोधिक टीका करत मागणी

मुंबई : प्रतिनिधी प्रत्येक निवडणूकीत लागणारे निकाल हे वेगवेगळे असतात. त्यानुसार कर्नाटक विधानसभेचा निकाल लागलेला आहे. एकाबाजूला देशातील पोटनिवडणूकांमध्ये भाजपचा पराभव होत आहे. त्यामुळे मतदानासाठी वापरण्यात येत असलेल्या ईव्हीएम मशिन्सबाबत संशय निर्माण होत आहे. त्यामुळे भाजपने एकदा बँलेट पेपरवर निवडणूका घेवून लोकांच्या मनातील शंका दूर करावी अशी उपरोधिक मागणी शिवसेना …

Read More »

मुख्यमंत्री जरी फितूर झाले तरी नाणार प्रकल्पाला विरोधच शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा निर्धार

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरी प्रकल्पा संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेथील स्थानिक जनतेवर लादणार नसल्याची घोषणा केली. मात्र मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही केंद्राने हा प्रकल्प नाणार रहिवाशांवर लादला असून मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला दिल्लीत किंमत नसल्याची टीका शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करत मुख्यमंत्री पिचक्या पाठ कण्याचे निघाल्याचा आरोप केला. …

Read More »

नाणार प्रकल्प कोकणात नको, तर विदर्भात आणा भाजप आमदार आशिष देशमुख यांची मुख्यमंत्री, उद्योग मंत्री आणि उध्दव ठाकरेंकडे मागणी

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नियोजित नाणार येथील रिफायनरी प्रकल्प सुरु करण्यास स्थानिक नागरीकांचा मोठ्या प्रमाणावर विरोध असल्याचे वृत्त सातत्याने प्रसारमाध्मात येत आहे. त्यामुळे हा प्रकल्प कोकणऐवजी विदर्भातील कटोल येथे स्थलांतरीत करावी अशी मागणी भाजपचे आमदार आशिष देशमुख यांनी एका पत्राद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख …

Read More »

प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीच्या मुद्यावरून शिवसेनेचा सभात्याग सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेतील भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. मात्र परिचारक यांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीवरून विधानसभेत सभात्याग केला. विधानसभेचे कामकाज सकाळी सुरु झाल्यानंतर प्रशांत परिचारक यांची …

Read More »