औरंगाबाद: प्रतिनिधी राज्यातील गोरगरीब जनतेच्या दैंनदिन समस्या अनेक आहेत. घरे पेटवणं सोपं असतं पण गोरगरीबांच्या घरची चूल आधी पेटली पाहिजे असे सांगत अनेक राजकिय अडचणींवर मात करून हे सरकार स्थापन झाले आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असून या शेतकऱ्यांना केवळ कर्जमुक्तच नव्हे तर चिंतामुक्त करायचं असल्याचा निर्धार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …
Read More »