अचलपूर : प्रतिनिधी एकाबाजूला कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चाललेला असला तरी दुसऱ्या बाजूला राज्यातील शाळा सुरु करण्यासंदर्भात केंद्र सरकारने राज्य सरकारंना परावनगी दिली. त्यामुळे राज्यातील शाळा कधी सुरु होणार याकडे साऱ्या पालकांचे लक्ष लागून राहीले. अखेर शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिवाळीनंतर ९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा सुरु …
Read More »