Breaking News

Tag Archives: sadhvi pradhya singh

जयंत पाटील म्हणाले भाजपा म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ साधी प्रज्ञासिंग ठाकूर यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला

मुंबई: प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाबाबत आंदोलन करणार्‍या भाजपला ‘सौ चुहे खाके बिल्ली हज को चली’ असा जबरदस्त टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी लगावला आहे. राज्यभरातील ओबीसी नेतृत्व ठरवून मोडीत काढणारा भारतीय जनता पक्ष आज राज्यभर ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करत आहे अशा आशयाचे ट्वीट जयंत पाटील यांनी …

Read More »

प्रज्ञा ठाकूरच्या निषेधार्थ ठाण्यात जोरदार निदर्शने शहिदांना शाप आणि सईद हाफिजला उ:शाप; हीच भाजपची नीती- आ. आव्हाड

ठाणे: प्रतिनिधी साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर हिने पोलीस अधिकारी शहीद हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेल्या विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आ. जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने करण्यात आली. प्रज्ञासिंग ठाकूर यांना साध्वी म्हणणे म्हणजे संतत्वाचा अवमान आहे. जर प्रज्ञासिंग हिच्या शापाने करकरे यांचा मृत्यू होत असेल तर सईद हाफीजला त्यांचा …

Read More »

निवडणूकीतील पराभव टाळण्यासाठी साध्वी प्रज्ञा सिंहांच्या त्या वक्तव्याशी भाजपची फारकत भाजपा प्रवक्ते माधव भांडारी यांचा खुलासा

मुंबई : प्रतिनिधी साध्वी प्रज्ञासिंह यांनी शहीद हेमंत करकरे यांच्याविषयी केलेले वक्तव्य वैयक्तिक असून भाजपा त्या वक्तव्याशी सहमत नाही. त्यांना अटक केली त्यावेळी काँग्रेसचे सरकार होते व त्यांना अत्यंत वाईट वागणूक देण्यात आली होती. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात जे पोलीस अधिकारी – कर्मचारी व नागरिक मरण पावले ते सर्व हुतात्मे आहेत असे आमचे मत असून आम्हाला शहिदांबद्दल आदर असल्याची भूमिका भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांनी स्पष्ट करत साध्वी प्रज्ञा सिंह …

Read More »

भाजपच्या खोट्या राष्ट्रवादाचा आणि बेगडी देशप्रेमाचा पर्दाफाश काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची भाजप, पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका

मुंबई : प्रतिनिधी दहशतवादी ते भाजप उमेदवार या प्रज्ञा ठाकूर यांच्या प्रवासात भाजपचे मोठे योगदान राहिले आहे. भाजपचा खोटा राष्ट्रवाद आणि बेगडी देशप्रेमाचा बुरखा फाटला असून महाराष्ट्राचे थोर सुपुत्र शहीद हेमंत करकरे यांचा अपमान करणा-या प्रज्ञा ठाकूर यांना उमेदवारी देताना भाजपला लाज कशी वाटत नाही? असा संतप्त सवाल करून जराही लाज …

Read More »

अतिरेक्यांकडून ठार झालेल्यांना आपण शहीद मानत नाही : साध्वी प्रज्ञासिंग जास्तीत जास्त मुले जन्माला घालून माझ्याकडे द्या: नागरीकाना आवाहन

औरंगाबाद : प्रतिनिधी मुंबईच्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांकडून ठार झालेल्यांना आपण शहीद मानतच नसल्याचे खळबळजनक वक्तव्य मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून जामीनावर बाहेर आलेल्या साध्वी प्रज्ञासिंग हीने सोमवारी औरंगाबादेत केले. त्यामुळे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि त्यांच्या अंकित संघटनांचा कथित देशप्रेमाची भूमिका उघडकीस आली. शिवजयंती आणि जनूभाऊ रानडे यांच्या स्मृतीदिना निमित्त सिडकोतील संत तुकाराम …

Read More »