मुंबई: प्रतिनिधी राज्यातदील दुष्काळी परिस्थितीवर पत्रकार पी.साईनाथ यांचे दुष्काळ आवडे सर्वांना एक पुस्तक असून त्या धर्तीवर आता लॉकडाऊन आवडे सरकारला असे झाले आहे. गेल्यावर्षीच्या परिस्थितीत आणि आताच्या परिस्थितीत खूप फरक असल्यानेच आपण दहिहंडी साजरी करण्यास सांगितल्याचे सांगत राज्यातील सगळ्या गोष्टी सुरु आणि मंदिर ? मंदिर उघडली पाहिजेत अन्यथा मनसेकडून घंटानाद …
Read More »