Breaking News

Tag Archives: rahul gandhi said will help our economics intellectual but pm modi has come to congress

आमचे अर्थतज्ञ मदत करतील, पण पंतप्रधानांनी काँग्रेसकडे यावे काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे मोदी सरकारवर टीकास्त्र

नवी दिल्ली: प्रतिनिधी १९९१ ते २०१२ या काळात जे धोरण होते ते आता राबवले जात नाही. नरेंद्र मोदी म्हणाले मी नवीन धोरण आणणार पण त्यांनी ते केले नाही. नोटाबंदीचा काय फायदा झाला का?, मेक इन इंडियाचे काय झाले? आज नव्या दृष्टीकोनाची गरज आहे. १९९० मध्ये सुद्धा प्रचंड अपयश आले होते. त्यावेळी काँग्रेसने …

Read More »