मुंबई: प्रतिनिधी राज्यात मंत्रिमंडळाची आज साप्ताहिक बैठक पार पडली या बैठकीत राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटी रूपयांचे अर्थसहाय्य देण्यास आज मंजुरी देण्यात आली. याशिवाय सहकारी संस्थांमधील सदस्यांचे नियमितीकरण, अनेक कॉलेजमधील बिगर सेट-नेट धारकांसाठी निवृत्तीवेतनासह अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले ते खालीलप्रमाणे… अतिवृष्टी व पुरग्रस्तांसाठी १० …
Read More »