Breaking News

Tag Archives: prime minister narendra modi

युरोपियन राष्ट्र संघटनेच्या मुक्त व्यापार करारावर भारताने केली सही

२०१४ पूर्वी देशात पंतप्रधान स्व.पी.व्ही नरसिंहराव यांच्या सरकारच्या कालावधीत जागतिक व्यापार संघटनेबरोबर करार करत भारताची बाजारपेठ खुली केली. त्यानंतर आज रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील दुसऱ्या टर्ममधील शेवटच्या कालावधीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांच्या उपस्थितीत भारताने रविवारी नवी दिल्लीत चार देशांच्या युरोपियन मुक्त व्यापार संघटनेसोबत (EFTA) …

Read More »

शरद पवार यांचा पंतप्रधान मोदींना सवाल, तर ही घराणेशाही कशी ?

देशाच्या शेती अर्थव्यवस्थेच्या संबंधित सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठल्याही अपेक्षा नव्हत्या. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाटत होतं की आपला प्रश्न सोडवतील मात्र त्याकडे कुठलेही लक्ष देण्यात आले नाही. देशातील प्रत्येक शेतकरी सध्या संकटात आहे. मात्र तरीदेखील केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसंदर्भात कुठलेही ठोस निर्णय घेण्यात येत नाही असा आरोप …

Read More »

स्पेस स्टेशन अंतराळात कसे टिकते ते पृथ्वीवर का पडत नाही अंतराळ स्थानक गुरुत्वाकर्षणात असूनही पृथ्वीवर का पडत नाही

चांद्रयान ३ च्या यशानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, भारत २०३५ पर्यंत अंतराळात स्वतःचे स्पेस स्टेशन तयार करेल आणि २०४० मध्ये भारतीय अंतराळवीर चंद्रावर पाऊल ठेवतील.सध्या चीनचे तियांगॉन्ग स्पेस स्टेशन अवकाशात असून ते त्याची व्याप्ती वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. २०३५ मध्ये आपले स्पेस स्टेशन बनवल्यानंतर भारत अंतराळ मोहिमांच्या बाबतीत …

Read More »

मोदी सरकारच्या ‘मातृ वंदना योजने’चा होणार या घटकांना फायदा मोदी सरकार ६ हजार रुपये देत आहे, हे काम करावे लागेल,

२०२४ मध्ये केंद्रात सत्तेत आल्यापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने देशातील महिलांच्या हितासाठी अनेक महत्वपूर्ण योजना सुरू केल्या आहेत. अशीच एक योजना आहे – प्रधानमंत्री मातृ वंदना योजना. या योजनेद्वारे केंद्र सरकार गर्भवती महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करते. प्रधानमंत्री मातृ वंदना योजना मोदी सरकारने १ जानेवारी २०१७ रोजी सुरू केली होती. …

Read More »

५ जी क्षेत्रात भारताची दमदार कामगिरी; १ वर्षात तिसरा क्रमांक पटकावला जीओ ने अर्ध्याहून अधिक बाजारपेठ केली काबीज

देशात ५ जी लाँच होऊन केवळ एक वर्ष पूर्ण झालाआहे. गेल्या वर्षभरात, रिलायन्स जिओच्या आधारे ५ जी नेटवर्कच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. रिलायन्स जिओने प्रति सेल प्रत्येक १० सेकंदाला तैनात केले आहे आणि त्यानुसार, गेल्या वर्षभरात देशभरात सुमारे १० लाख ५ जी टॉवर लावले आहेत. देशातील एकूण …

Read More »

नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून ८५.६० लाख शेतकऱ्यांच्या खात्यात मिळाले १७१२ कोटी रुपये नमो शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळालेले सर्वाधिक शेतकरी या जिल्ह्यातील

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न प्राप्त व्हावे यासाठी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेमध्ये दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यावर ६ हजार रुपये थेट जमा करण्यात येतात. त्याच धर्तीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या ‘नमो शेतकरी सन्मान’ योजनेचा शुभारंभ गुरुवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शिर्डी, अहमदनगर येथे करण्यात आला. राज्य सरकारच्या या योजनेमुळे केंद्र आणि …

Read More »

कॅनडात दसऱ्याच्या मुहूर्तावर तिरंग्यात गुंडाळून पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन खलिस्तानी दहशतवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे केले दहन

कॅनडा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथे दसऱ्याच्या मुहूर्तावर खलिस्तानवाद्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुतळ्याचे दहन केले. दसऱ्याच्या मुहूर्तावर पीएम मोदींच्या पुतळ्यासह भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांच्या पुतळ्याचेही दहन करण्यात आले. गेल्या महिन्यातही अशीच घटना घडली होती. या घटनेमुळे पुन्हा एकदा कॅनडा आणि भारत यांच्यात वाद वाढण्याची शक्यता आहे. खलिस्तानी समर्थक शीखांनी …

Read More »

शिवराज्याभिषेक दिनी मुंबईसह रायगडावर ‘या’ कार्यक्रमांचे आयोजन रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होणार

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्त राज्य शासनामार्फत रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असून कार्यक्रमासह येथे येणाऱ्या शिवभक्तांच्या सेवेसाठी प्रशासन देखील सज्ज झाले आहे. शुक्रवार २ जून रोजी सकाळी ८.३० वाजता या सोहळ्याचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचे …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित… पक्षभेद, राजकारण विसरून लोकांपर्यंत लाभ पोहचविणे महत्वाचे

योजना केंद्राच्या असोत किंवा राज्यांच्या असोत, त्या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहचण्यासाठी राज्याच्या यंत्रणेचे मोठे योगदान असते. हे प्रयत्न पक्षभेद विसरून आणि राजकारणविरहित झाले पाहिजेत. मला आनंद व समाधान आहे की, या योजना राज्य, जिल्हा, तालुका पातळीवर प्रशासकीय यंत्रणेने नियोजनपूर्वक लाभार्थींपर्यंत यशस्वीरित्या पोहचविल्या असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. विविध केंद्रीय योजनांचा लाभ …

Read More »

नरेंद्र मोदींची आठ वर्षे: देश आणि आर्थिक परिस्थिती एका बाजूला राजकिय यश तर दुसऱ्याबाजूला अपयशांची मालिका

देशाच्या केंद्रीय सत्तेत येवून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे झाली. परंतु, या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाबाजूला देशात भाजपाच्या राजकिय यशाची कमान बरीच चढत्या स्वरूपात ठेवली आहे. त्यामुळे भाजपाला अपयशाचा सामना करावा लागत नाही. मात्र दुसऱ्याबाजूला भारतातील लोकशाहीवादी आणि सामाजिक स्वातंत्र्य व आंतररारष्ट्रीय आर्थिक संकटातून वर …

Read More »