Breaking News

Tag Archives: president of india ramnath kovind

रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी ‘आयआयएम’ ही योग्य परिसंस्था ठरेल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नागपूर आयआयएमच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन

नाविन्यता (इनोव्हेशन) आणि उद्योजकता या दोन्हींमध्ये आपले जीवन सुखकर करण्यासोबतच रोजगार उपलब्ध करुन देण्याचीही क्षमता आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) ही रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी अशी परिसंस्था ठरेल, असा विश्वास देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे व्यक्त केला. शहरातील मिहान परिसरात भारतीय व्यवस्थापन संस्थेच्या (आयआयएम) कॅम्पसचे उद्घाटन …

Read More »

राष्ट्रपतींची घोषणा, डॉ. आंबेडकरांचा शालेय प्रवेश दिन, “राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन” महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची शिक्षणाबाबतची ओढ आणि निष्ठेचे आजच्या युगात स्मरण करण्यासाठी ७ नोव्हेंबर हा राष्ट्रीय ‍विद्यार्थी दिन म्हणून साजरा करावा, अशी सूचना महामहीम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केली. मंडणगड तालुक्यातील डॉ. आंबेडकर यांच्या मूळ गाव असलेल्या आंबडवे येथे राष्ट्रपती कोविंद यांनी सपत्नीक भेट देऊन आदरांजली …

Read More »

विधिमंडळाने पत्रकार परिषद घेण्यापूर्वी निकाल तरी वाचला का? तानाशाही हारली, लोकशाही जिंकली आणि आघाडी सरकारचे झाले वस्त्रहरण-अॅड आशिष शेलार

मराठी ई-बातम्या टीम १२ आमदार निलंबनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा मान्य करताना महाराष्ट्र विधानभवनाने राष्ट्रपतींना भेटून हा निवाडा सर्वोच्च न्यायालयाच्या लार्जर बेंचकडे पाठवण्याची जी भूमिका घेतली त्याबाबत आपली बाजू मांडताना आमदार अॅड आशिष शेलार यांनी वेळ गेली, संधी गमावली आणि मागणी चुकली, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच आघाडी सरकारवर बोलताना, …

Read More »

१२ आमदारांच्या “त्या” निर्णयाप्रकरणी महाराष्ट्र विधिमंडळाचे राष्ट्रपतींना साकडे विधानमंडळाच्या अधिकाराचा संकोच होतोय परामर्श घ्या, राष्ट्रपतींना विनंती-सभापती रामराजे नाईक-निंबाळकर

मराठी ई-बातम्या टीम विधानसभेने ठराव संमत करून गैरवर्तनाबद्दल १२ सदस्यांचे १ वर्षासाठी केलेले सदस्यत्व निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवले. या निर्णयामुळे देशातील विधिमंडळांच्या सार्वभौम सभागृहांच्या अधिकाराचा संकोच होत राज्यघटनेला अभिप्रेत असलेले तीन स्तंभांमधील “सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण हे तत्त्व बाधित झाले आहे. राज्यघटनेतील अनुच्छेद १४३ नुसार राष्ट्रपती यांनी सर्वोच्च …

Read More »

राष्ट्रपती, राज्यपालांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला,”विरोधी पक्षात असताना…” राजभवनातील दरबार हॉलचे उद्घाटनाप्रसंगी मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची टोलेबाजी

मराठी ई-बातम्या टीम दरबार हॉल ,राजभवन, आमच्यासाठी नवं नाही. विरोधी पक्षात होतो तेंव्हा ही वर्षभरातून एखाद दुसऱ्यावेळी शिष्टमंडळ घेऊन येत होतो. आमच्या व्यथा मांडत होतो अशी आठवण सांगत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपाचे नेते सातत्याने राजभवनावर येवून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तक्रारी करत असल्याच्या कृत्यावरून त्यांनी टोला लगावला. परंतु मागील …

Read More »