महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूकीबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे आमदार उत्तम जानकर यांच्याकडून त्यांच्या मतदारसंघासह राज्यातील सर्वच मतदार संघातील निवडणूक निकालाबाबत संशय उपस्थित करण्यात येत आहे. तसेच पुर्ननिवडणूकीची मागणी करण्यात येत आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि शिवसेना उबाठा पक्षाकडून यासंदर्भात सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तसेच भाजपाला मिळालेल्या …
Read More »दी दी दिल्ली वाली प्यारी दीदीः सत्तेत कोण बसणार महाराष्ट्राची पुर्नरावृत्ती दिल्लीत होणार की.....
आता दिल्लीची दिदी प्रसिद्धीला येऊ लागली आहे. प्रिय दिदीचा प्रिय भाऊ कोण होणार याचे रहस्य ८ फेब्रुवारी रोजी ईव्हीएम मशीनमधून बाहेर येणाऱ्या जादूच्या आकृत्यांना उघडेल. ५ फेब्रुवारीला ईव्हीएम मध्ये प्रत्येकाचे मन गोळा झाले आहे, जे ६० टक्क्यांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. दिदीनीही आपले मत मांडले आहे. परिणाम येईपर्यंत, भावांच्या हृदयाचे …
Read More »दिल्ली विधानसभा निवडणूकीत संध्याकाळी ५ पर्यंत ५७ टक्के मतदान ७० जागांसाठी आज मतदान पार पडले
दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी मतदान सुरू असल्याने बुधवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५७.७०% मतदान झाले आहे. अध्यक्ष द्रौपदी मुर्मू, केंद्रीय मंत्री एस जयशंकर, हरदीप सिंग पुरी, दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी, आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल, ज्येष्ठ काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी, प्रियंका गांधी वड्रा, भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव …
Read More »निवडणूक कारभार आणि संशयातीत प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी काँग्रेसची ईगल समिती महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीतील मतदार यादीच्या घोळासह, आगामी आणि पूर्वीच्या निवडणूकांचा अभ्यास करणार
काही महिन्यापूर्वी महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीपाठोपाठ विधानसभा निवडणूका झाल्या. लोकसभा निवडणूकीत राज्यात काँग्रेस पक्षाला चांगल्यापैकी यश मिळाले. मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणूकीत अपेक्षे इतके यश काँग्रेसला मिळू शकले नाही. त्यातच विधानसभा निवडणूकीच्या मतदानाच्या दिवशी वाढलेल्या मतांच्या वाढीव टक्केवारीवरून सातत्याने संशय व्यक्त करण्यात येत असून या निवडणूकीसह यापूर्वी झालेल्या निवडणूका आणि आगामी …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा सवाल, राज्यात ७५ लाख मते कशी वाढली? वंचितने पाठवलेल्या पत्राला आरओकडून सरकारी उत्तर
ईव्हीएम EVM संदर्भात आम्ही सर्व राजकीय पक्षांशी बोलणार आहोत आणि ईव्हीएम EVM संदर्भात एक बैठक बोलवणार आहोत. आम्ही मुख्य निवडणूक आयुक्तांशी आणि आर. ओ. यांच्याशी पत्रव्यवहार केला. परंतु, मुख्य निवडणूक आयुक्तांनी अद्याप आम्हाला उत्तर दिलेलं नाही. काही आर. ओ यांनी सरकारी उत्तरे दिली आहेत. पण ७५ लाख मते कशी वाढली …
Read More »मतपत्रिकेवरून सर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यालाच सवाल ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा आरोप तेव्हाच होतो, जेव्हा निवडणूकीत सपशेल पराभवाला सामोरे जावे लागते. परंतु, जेव्हा निवडणूकीत विजयाची चव चाखली जाते तेव्हा, ईव्हीएमवर छेडछाडीचा आरोप केला जात नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमविरोधात याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले आणि ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून …
Read More »विधानसभा मतदानाच्या आकडेवारीत तिसऱ्यांदा सुधारणाः १ टक्क्याने मतदान वाढले पुरूष, महिला व तृतीयपंथी यांची अंतिम आकडेवारी जाहीर
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या २८८ मतदारसंघांकरिता २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान झाले. या मतदानात एकूण ६ कोटी ४० लाख ८८ हजार १९५ मतदारांनी आपला सहभाग नोंदविला असून यामध्ये एकूण ३ कोटी ३४ लाख ३७ हजार ५७ पुरूष, ३ कोटी ६ लाख ४९ हजार ३१८ महिला तर १ हजार …
Read More »मराठी ई-बातम्याचा अंदाजः भवितव्य मशिन बंदः मविआ-महायुतीला किती जागा सर्व एक्झिट पोलचे अंदाज तोडणार विद्यमान निवडणूक
राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघातील उमेदवारांसाठी घेण्यात आलेल्या निवडणूकीचे मतदान आज पार पडले. अपेक्षेप्रमाणे सत्ताधारी महायुती आणि विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या विरोधात काही प्रमाणात नाराजी व्यक्त करत सर्वच आर्थिकस्तरातील मतदारांनी आपला मतदानाचे कर्तव्य बजावले. मात्र या निवडणूकीसाठी झालेल्या मतदानानंतर राज्यातील कोणत्या आघाडीला किती एकूण जागा मिळणार याबाबतचे तर्क वितर्क राजकिय …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विरोधात आचारसंहिता भंग प्रकरणी गुन्हा दाखल करा मविआचे चांदिवलीचे उमेदवार नसीन खान यांच्या मुख्य पोलींग एजंटची निवडणूक आयोगाकडे तक्रार
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु असताना राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवली मतदारसंघात अनधिकृतपणे भेट देऊन शिवसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी रोड शो करून मतदान करण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री शिंदे यांची हि कृती आदर्श आचारसंहितेचा भंग करणारी असून मुख्यमंत्री शिंदे व दिलीप लांडेंविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १७१ व लोकप्रतिनिधी कायदा …
Read More »विधानसभा निवडणूकसाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात ५८.२२ टक्के मतदान सर्वाधिक मतदान विदर्भातील जिल्ह्यांमध्ये
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी आज सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणूकीसाठी विदर्भात प्रामुख्याने लढत होती ती काँग्रेस आणि भाजपामध्ये होती. तसेच भाजपाच्या नेत्यांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांच्या सर्वाधिक सभा या विदर्भातच झाल्या. त्यात काँग्रेस नेते राहुल गांधी, …
Read More »