Breaking News

Tag Archives: pm narendra modi said Mumbai is not only a city of dreams but there are many cities in Maharashtra which will become the centers of development of the country in the 21st century With this in mind

पंतप्रधान मोदी म्हणाले की, मुंबई हे केवळ स्वप्नांचे शहर नाही तर… राजभवनावरील कार्यक्रमात बोलताना भविष्यकालीन योजनांचा सुतोवाच

पुण्यातील देहुमध्ये संत तुकारामांच्या शिळा मदिराचं लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईतील राजभवनला पोहोचले. राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे तसेच जल भूषण या नवीन इमारतीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन पार पडले. यावेळी पंतप्रधान मोदी बोलत होते. एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत. …

Read More »