Breaking News

Tag Archives: plastic ban

केदारनाथ धाम येथून तीनशे क्विंटल प्लास्टिक कचरा गोळा आतापर्यंत पर्यावरण मित्र या संस्थेने 300 क्विंटलहून अधिक प्लास्टिक कचरा गोळा केला आहे. 100 घोडे-खेचरांद्वारे प्लास्टिकचा कचरा सोनप्रयागला पाठवला जात आहे.

केदारनाथ

रुद्रप्रयाग, 20 ऑगस्ट : केदारनाथ धामसह यात्रेतून आतापर्यंत तीनशे क्विंटल प्लास्टिक कचरा जमा झाला आहे. संकलित केलेला कचरा 100 घोडे-खेचरांद्वारे सोनप्रयागला पाठवला जात आहे, जेणेकरून कचऱ्याचे कॉम्पॅक्टर मशिनने कंपोस्ट करून पुनर्वापरासाठी पाठवले जाईल. स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत केदारनाथ धाम आणि पेड यात्रा मार्गातील नगर पंचायत केदारनाथ आणि सुलभ शौचालयांच्या पर्यावरण …

Read More »

प्लास्टीकवरील बंदी शिथील, या गोष्टी आता वापरण्यास परवानगी

महाराष्ट्र शासनाच्या प्लास्टिक बंदी धोरणाच्या अधिसूचनेमध्ये सुधारणा करण्यात आली असून, नव्या निर्णयामुळे विघटनशील (कंपोस्टेबल) पदार्थापासून बनविण्यात आलेले आणि एकदाच वापर होणाऱ्या स्ट्रॉ, ताट, कप, प्लेटस, ग्लासेस, काटे, चमचे, भांडे, वाडगा, कन्टेनर आदी वस्तूंच्या उत्पादनास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग सचिव प्रविण दराडे यांनी पत्रकार …

Read More »

विद्यार्थ्यांना शपथ देत मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी करणार

राज्यात एकल वापर प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली असून, या निर्णयाची कडक अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली. शालेय विद्यार्थ्यांसह मंत्रालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. वातावरणीय बदलांचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. यामुळे पर्यावरण रक्षणाची आवश्यकता लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी …

Read More »

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाची अमंलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री शिंदे यांचे आदेश प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी, प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा

प्लॅस्टिक लेपीत आणि प्लॅस्टिकचा थर असलेल्या उत्पादनांवर बंदी घालण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील प्लॅस्टिकच्या वापरामुळे निर्माण होणाऱ्या गंभीर समस्या लक्षात घेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लॅस्टिक बंदी नियमामध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र शासनाने १ जुलै २०२२ पासून सिंगल युज …

Read More »

१५ दिवसात दूध पिशव्यांच्या पुनर्प्रक्रियेचा आराखडा सादर करा अन्यथा कारवाई करण्याचा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी पंधरा दिवसाच्या मुदतीमध्ये दूध संघांनी पिशवीबंद दूध पिशव्यांची संकलन, पुनर्खरेदी (बायबॅक) किंवा पुनर्प्रक्रिया (रिसायकलिंग) व्यवस्थेचा आराखडा सादर करावा. मुदतीत योग्य ती कार्यवाही करण्यास असमर्थ ठरणाऱ्या पॅकींग दूध प्रकल्पांवर प्लास्टिक बंदी कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी आज दिला. प्लास्टिकबंदीबाबत उच्चाधिकार समितीची बैठक …

Read More »

प्लास्टीक मुक्तीसाठी पर्यावरण विभागातील अधिकाऱ्यांचा असा प्रयत्न गड-किल्ल्यावरून प्लास्टीक हटाव मोहीम

मुंबईः मनस्वी म्हात्रे अशी कोणती जागा नाही जिथे प्लास्टिकचा खच पडलेला नाही, गड-किल्ले, नद्या-समुद्र आणि जंगलंही याला अपवाद नाहीत. किंबहुना या ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर करून पर्यावरणाला धोक्यात आणण्याचे काम होताना दिसते, पण या प्रवृत्तीला छेद देत एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न गड-किल्ल्यावर ट्रेकिंग करण्यास जाणारा समूह करत आहे. या …

Read More »

राज ठाकरे आदीत्यला घाबरतोय काय ? रामदास कदम यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला

मुंबई : प्रतिनिधी प्लास्टिक बंदीसाठी शिवसेना नेते आदीत्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला असल्याने याच मुद्यावरून शिवसेना आणि मनसे मध्ये जुंपली आहे.  त्यातच आता राज ठाकरे अर्थात काका आपला पुतण्या आदीत्य ठाकरेला घाबरतोय काय ? असा सवाल करत पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना टोला चांगलाच लगावला. …

Read More »

प्लास्टिक बंदीवरून सामान्य जनतेवर कारवाई नाही थर्मोकोल बंदीबाबत अद्याप निर्णय नसल्याची पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी सामान्य जनतेने प्लास्टिक बंदीबाबत घाबरून जाऊ नये असे आवाहन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी करत याप्रश्नावरून शासन सामान्य जनतेवर कठोर पणे कारवाई करणार नसल्याचे आश्वासन देत सध्या उत्पादक आणि वितरक सरकारच्या रडारवर असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र थर्माकोलवर बंदी घालण्याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. …

Read More »

६ महिन्यात महाराष्ट्र प्लॅस्टीक मुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

मुंबई: प्लॅस्टीक कचऱ्याचा प्रश्न गहन बनत चालला अाहे. तसेच त्याचा परिणाम पर्यावरणावरही होत आहे. त्यामुळे राज्यातील पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी राज्यात सहा महिन्यात प्लॅस्टिकवर पूर्णपणे बंदी आणून, पर्यायी व्यवस्था करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राष्ट्रीय हरित लवाद व पर्यावरण विभागातर्फे एनसीपीएमध्ये आयोजित राष्ट्रीय पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री …

Read More »