नागपूर : प्रतिनिधी राज्यात गुन्ह्यांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्युरोने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार राज्यात गुन्हेगारी, बलात्कार आणि सायबर गुन्हे मोठ्या प्रमाणावर वाढली असून या तिन्ही प्रकारच्या गुन्ह्यात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आला असून महाराष्ट्राच्या दृष्टीने मोठी चिंताजनक बाब असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे …
Read More »