मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोरोनाग्रस्तांचे बरे होण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असले तरी बाधितांची संख्यांही चांगलीच वाढताना दिसत आहे. मागील २४ तासात ८ हजार १८ रूग्ण बरे होवून घरी गेले. तर आतापर्यंतची सर्वाधिक रूग्ण अर्थात ६ हजार ३३० रूग्णांचे निदान झाले. तर १२५ मृतकांची नोंद झाली असून घरी जाणाऱ्यांची संख्या १ …
Read More »