मुंबई: प्रतिनिधी राज्यात दैंनदिन बाधित रूग्णांची घट होणाऱ्या जिल्ह्यांची संख्या वाढत असून यामध्ये प्रामुख्याने मुंबई-ठाणे विभागातील उल्हासनगर, भिवंडी, पालघर या शहरांचा समावेश आहे. तर नाशिक विभागात मालेगांव, धुळे, जळगांव, नंदूरबार शहरांमध्ये आतापर्यंतची सर्वात कमी रूग्ण संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. तर पुणे विभागात सोलापूर आणि पुणे शहरांमध्ये पूर्वीच्या …
Read More »