मुंबई : प्रतिनिधी सद्यपरिस्थितीत कोरोनामुळे बाधितांच्या मृत्यूंचे प्रमाण घटलेले असले तरी राज्यात आतापर्यंत ५० हजार मृत्यू पावले आहेत. विशेष म्हणजे ४५ हजार मृत्यू सप्टेंबर महिन्यात झालेले होते. त्यानंतर ५ हजार मृतकांची नोंद मागील तीन महिन्यात झाली असून आज अखेर ५० हजार २७ मृतकांची नोंद झाली आहे. त्यापूर्वीच्या साधारणत: महिन्याकाठी ८ …
Read More »