मराठी ई-बातम्या टीम १७० आमदारांचा पाठिंबा असणार्या सरकारने राज्यपालांकडे विधान परिषदेवरील नियुक्तीसाठी १२ नावे पाठवली. त्यांच्याबद्दल निर्णय झाला नाही हे कशामध्ये बसतं… हे योग्य आहे का? हे लोकशाहीत चालतं का? असे अनेक सवाल करतानाच नावे फायनल करण्याचा अधिकार राज्यपालांचा आहे. परंतु लोकशाही पध्दतीने नावे आल्यानंतर जी नियमावली आहे त्यात बसतात …
Read More »