काही दिवसांपूर्वी भाजपाचे गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करताना म्हणाले की, पवारांनी भर पावसात भाषण केले. पण संख्या ५४ जणच निवडूण आले. मागील २० वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री का नाही बसावला असा सवाल करत कितीही केले तरी राष्ट्रवादीची ताकद ५४ च्या पुढे जात नसल्याची टीका केली. या टीकेला राष्ट्रवादी …
Read More »