Breaking News

Tag Archives: nawab malik said the after mumbai high courts decision governor koshyari will appoint 12 mlc.

न्यायालयाने सूचित केल्यानंतर तरी राज्यपाल १२ आमदार नियुक्त करतील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा उपरोधिक टोला

मुंबई: प्रतिनिधी हायकोर्टाने निर्णय देताना राज्याच्या हितासाठी लवकरात लवकर निर्णय राज्यपालांनी घेतला पाहिजे असे सूचित केले. त्यामुळे आता राज्यपाल १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय घेतील व १२ आमदार नियुक्त करतील अशी अपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केली. विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत याचिका दाखल …

Read More »