मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सरकार हे गुंड व पोलिसांच्या जीवावर चालत असल्याचा आरोप नुकताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यास प्रतित्तुर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर देत गुजरातमधील मोदी-शाह यांच्या सरकारमध्ये तर दाऊदचा हस्तक आणि टाडा लावलेला आरोप पुरुषोत्तम सोलंकी होता अशी आठवण करून …
Read More »