Breaking News

Tag Archives: nana patole criticized who doesnt involved in freedom fighting now those have in power .

देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ज्याचे योगदान नाही त्या विचारसरणीचे लोक आज सत्तेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी जुलमी, अत्याचारी इंग्रज सरकारला आजच्या दिवशी ९ ऑगस्ट १९४२ साली ऑगस्ट क्रांती मैदानातून ‘चले जाव’चा नारा दिला गेला आणि देशभर हे आंदोलन उभे राहिले. ‘चले जाव’च्या आंदोलनाने इंग्रज सत्तेला हादरा बसला आणि शेवटी १५ ऑगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र होऊन देशात लोकशाही व्यवस्था आली. या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेस …

Read More »