मुंबई: प्रतिनिधी देशभरात कोरोना महामारीचा उद्रेक झाला आहे. महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, पंजाबमध्ये भयानक स्थिती असताना आता हे संक्रमण देशाच्या इतर भागातही पसरू लागले आहे. देशात आरोग्य आणीबाणीची स्थिती निर्माण झाली असताना या महामारीवर मात करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३० कोटी जनतेला रामभरोसे सोडले. पंतप्रधानांना जनतेच्या जीवापेक्षा …
Read More »