मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या ३ ऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सर्वच शहर आणि जिल्ह्यात देण्यात आलेल्या सवलती रद्द करत सरसकट सर्वच जिल्ह्यांमध्ये संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने-अनावश्यक दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी देत सांयकाळी ५ वाजल्यापासून जमावबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला. मात्र मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, …
Read More »